बुधवार, ८ जुलै, २०२६

ग्रामीण भागातील आहात ? हे केलं नाही खूप मोठे नुकसान होईल ! आजच पहा

 


🇮🇳 महाराष्ट्र शासन

🔴 परिपत्रक

📢 जन्म व मृत्यू नोंदणीबाबत...

✨ ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना ✨

⏰ २१ दिवसांची मुदत!

नियम:

जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.


⚙️ नवीन शासकीय नियम

(८ जून २०२६ पासून पुढे लागू)

🔹 आता नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा प्रशासनाचे अप्रूवल आवश्यक आहे.

🔹 अर्ज ऑनलाइन अपलोड केल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यास ८ ते १० दिवस लागतात.

⚠️ अत्यंत महत्त्वाची चेतावणी!

❌ एक किंवा दोन दिवसांत कोणालाही जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होणार नाही.


🙏 नागरिकांना नम्र आवाहन:

ज्यांना महत्त्वाच्या कामांसाठी जन्म किंवा मृत्यू दाखला पाहिजे असेल, त्यांनी किमान ८ दिवस अगोदर ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.

🌿 आपले सहकार्य अपेक्षित आहे. 🌿

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन अपडेट

ग्रामीण भागातील आहात ? हे केलं नाही खूप मोठे नुकसान होईल ! आजच पहा

  🇮🇳 महाराष्ट्र शासन 🔴 परिपत्रक 📢 जन्म व मृत्यू नोंदणीबाबत... ✨ ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना ✨ ⏰ २१ दिवसांची मुदत! नियम: जन्म...

योजना महाराष्ट्र